केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतंच राज्यातील सरकार पुढील वर्षी बदलण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. राज्यात लवकरच भाजपाचं सरकार येणार असल्याचं विधान नारायण राणेंनी केल्यानंतर आता अजून एक केंद्रीय मंत्री असलेले रामदास आठवले यांनी देखील राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या भवितव्याविषयी भाकित वर्तवलं आहे. सांगलीमध्ये पत्रकारांनी नारायण राणेंच्या विधानाविषयी विचारणा केली असता रामदास आठवलेंनी त्याला दुजोरा दिला. तसेच, अडीच वर्ष झाल्यानंतर राज्यात शिवसेना पुन्हा भाजपासोबत जाईल, असं देखील रामदास आठवले म्हणाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा