दलितांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. दलितांचे रक्षण करण्यात जर सरकार आणि पोलीस कमी पडत असतील तर दलितांना स्वरक्षणासाठी हत्यारे द्या, अशी मागणी रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केले आहे. ते नागपूरात बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भातील मागणी करणार असल्याचे आठवले म्हणाले. तसेच या घटनेवर बेताल वक्तव्य केलेल्या व्ही.के.सिंह यांच्यावरही आठवले यांनी टीका केली. व्ही.के.सिंह सारख्या नेत्याने अशाप्रकारचे विधान करू नयेत, असे आठवले म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा