महायुतीमधील घटकपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने त्यांच्या मित्रपक्षांकडे मागील निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. आरपीआयचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले, “अलीकडेच आमची उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी जागावाटपावर चर्चा झाली होती. त्यावेळी आम्ही त्यांना म्हणालो होतो की लोकसभा निवडणुकीत आरपीआयला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कमीत कमी आठ ते दहा जागा मिळायला हव्यात. महायुतीत खूप मित्रपक्ष असले तरी सर्वांना न्याय मिळायला हवा. आम्ही केलेल्या मागणीत थोडंफार कमी-जास्त होऊ शकतं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा