गेल्या काही महिन्यांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. यासंदर्भात सरकारकडून अनेकदा लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल असं सांगण्यात आलं असलं, तरी अद्याप त्याला मुहूर्त लागलेला नाही. त्यातच बच्चू कडू हे अपक्ष आमदार जाहीरपणे मंत्रीमंडळ विस्तार इतक्यात होणार नसल्याची भूमिका मांडत आहेत. त्यामुळे राज्य मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कमालीची अनिश्चितता असताना रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात रिपाइंला स्थान मिळावं, अशी मागणी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा