औरंगाबाद : ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन पक्षाचे (AIMIM) प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपाकडून महाविकासआघाडीला एकनाथ खडसे यांना उमदेवारी न देण्याचा आणि त्या बदल्यात बिनविरोध विधान परिषद निवडणुकीचा प्रस्ताव दिल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपावर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलंय. इम्तियाज जलील यांनी म्हटल्याप्रमाणे आमच्याकडून भाजपाकडून मविआला असा कोणताही प्रस्ताव देण्यात आला नाही, असं मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा