रत्नागिरी : रत्नागिरीला जितका संपन्न वारसा लाभला आहे तितकेच आश्वासक वर्तमान आणि उज्ज्वल भविष्यही दृष्टिपथात आहे.  प्रगतीच्या वाटेवर असलेल्या रत्नागिरीच्या समृद्धतेची साक्ष देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या कॉफी टेबल पुस्तकाचे आज, रविवारी राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.

हेही वाचा >>> स्ट्रॉबेरी आता पांढऱ्या रंगातही! 

Loksatta Varshavedh special issue issue released by chief minister devendra fadnavis
मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळ्याला रंगत; ‘लोकसत्ता वर्षवेध’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
possibility of announcement of increased funds to marathi sahitya sammelan in pm modi presence
साहित्य संमेलनात वाढीव निधीच्या घोषणेची शक्यता‘जेएनयू’तील मराठी अध्यासनाला मोदींची उपस्थिती पावणार!
Akshata and sudha Murthy in Jaipur Literature Festival
जयपूर साहित्य महोत्सव : संवाद हाच पालक आणि मुलांमधला महत्त्वाचा दुवा – अक्षता मूर्ती
Bihar Madhubani saree nirmala sitharaman
Budget 2025: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी बजेटमधून खैरात; मधुबनी साडी, मखाणा बोर्ड, IIT, विमानतळ बरंच काही..
Maghi ganesh chaturthi 2025 wishes messages quotes sms whatsapp facebook status in marathi
Maghi Ganesh Jayanti Wishes : माघी गणेश जयंतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा खास शुभेच्छा अन् Greeting cards; पाहा यादी
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Rashtriya Swayamsevak Sanghs Virat shakha Darshan in Latur on Sunday
रा. स्व. संघाचे लातूरात रविवारी विराट शाखा दर्शन

रत्नागिरी जिल्ह्याचा इतिहास, भौगोलिक वैशिष्टय़े, येथील संस्कृती, समाजजीवन, लोककला, साहित्य, शिक्षण, उद्योग अशा विविध विषयांवर या कॉफी टेबल पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. मीनल ओक, डॉ. विवेक भिडे, दीपक गद्रे, आशुतोष बापट, ऋत्विज आपटे, प्रतीक मोरे, प्रशांत पटवर्धन, ज्योती मुळय़े, कॅ. दिलीप भाटकर, विनय महाजन, केदार फाळके, प्रमोद कोनकर, राजेंद्रप्रसाद मसुरकर यांच्या लेखांचा पुस्तकात समावेश असून जिल्ह्याच्या वैभवाच्या खुणा दर्शवणारी छायाचित्रेही त्यात असतील. या प्रकाशन सोहळयाच्या निमित्ताने ‘रत्नागिरी २०५०’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यात ‘एमआयडीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा यांच्यासह नामवंत उद्योजक सहभागी होणार आहेत. 

* कधी? रविवारी दुपारी ३.४५वा. 

* कुठे? हॉटेल ‘सिल्व्हर स्वान’, विश्रामगृहासमोर, माळनाका * कार्यक्रमासाठी पूर्वनोंदणी केलेल्यांनाच प्रवेश देण्यात येईल.

Story img Loader