एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे ४० बंडखोर आमदार सध्या गुवाहाटीमध्ये ठाण मांडून आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या आमदारांना परतण्याचे आवाहन केले आहे. मात्र अजूनतरी कोणताही प्रतिसाद या बंडखोर आमदारांनी दिलेला नाही. याच कारणामुळे शिवसेनेने बंडखोर आमदारांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. घाण गेली म्हणत नव्याने पक्ष उभा करण्याचा सल्ला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे. असे असताना आता बंडखोर आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी जी शिवसेना आहे ती आम्हीच आहोत. कशात विलीन व्हायचं ते त्यांनी ठरवावं, असा सल्ला उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा