महाविकास आघाडीचं सरकार जाऊन आता राज्यात शिंदे गट आणि भाजपाचं सरकार अस्तित्वात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेची पुढची रणनीती काय असणार आहे? यावर राजकीय विश्लेषक वेगवेगळी मतं मांडत आहेत. खुद्द उद्धव ठाकरेंनी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहात लढा देण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. शिवसेना भवनमधून उद्धव ठाकरे राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. मात्र, ५५ पैकी ४० आमदार फुटून निघाल्यामुळे मूळ शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह बंडखोरांकडे जातंय की काय? अशी शक्यता निर्माण झालेली असताना त्यावरून आता तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा