केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरातून मोठा विरोध झाला. बिहार उत्तप्रदेशमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या भागातील तरुणांनी रसत्यांवर उतरत जाळपोळ केल्याच्या घटनाही घडल्या होत्या. मात्र, यानंतरही केंद्र सरकार अग्निपथ योजनेवर ठाम असून लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे तिनही लष्कर दलाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून हवाईदल पाठोपाठ लष्कराकडूनही या योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यास येणार आहे. महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा