कराड: राज्यातील महायुती बळकट असून, भाजपने दीड कोटी सदस्यसंख्या केली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारही त्यांची पक्षवाढ करत आहेत. त्यामुळे महायुती १५ वर्षे सत्तेतून हलवणार नाही तर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढवणार असून, आमचा राज्यभर स्थानिक संस्थांवर कब्जा असेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा