जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला होता. यावरून सकल मराठा समाजासह विरोधकांनी सरकारला घेरलं होतं. मात्र, सोमवारी ( ४ सप्टेंबर ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जखमींची माफी मागितली आहे. बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झाली आहे, जखमी झालेत, त्यांची क्षमा मागतो, असं फडणवीसांनी म्हटलं. यावरून आमदार रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा