Rohit Pawar X Post: महाराष्ट्रात सध्या प्रचंड राजकीय उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या तीन पक्षांच्या महायुतीला जनतेनं भरभरून जागा निवडून दिल्या. महायुतीनं २३५ जागांनिशी सत्तास्थापनेवर दावा केला. अवघ्या ४९ जागा देत महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवलं. पण निकाल लागून एक आठवडा उलटून गेला तरीही अद्याप मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क चालू असून विरोधकांकडून खोचक टीका केली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा