राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यापांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांनी शिवाजी महाराजांबाबत केलेले विधान अत्यंत निषेधार्ह आहे. आम्ही सर्व त्यांच्या विधानाचा निषेध करतो. राज्यपालांची वैचारिक पातळी काय, असा प्रश्न पूर्वी पडत होता. मात्र, या विधानानंतर आता नक्की झालं आहे, की त्यांची कोणतीही वैचारीक पातळी नाही, असे ते म्हणाले. टीव्ही ९ वृत्तवाहिनीला त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा