परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र पुन्हा एक नंबरला आल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं होतं. याला आता राष्ट्रवादीचं आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आमचं सरकार आलं आणि महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर आल्याच्या बाता मारणं, हा पूर्णत: बालीशपणा आहे. परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्रात आधीपासून एक नंबर होता आणि आजही आहे,” असं रोहित पवारांनी सांगितलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा