रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले हे त्यांच्या चारोळ्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. राजकारण, समाजकारण, बॉलिवुड अशा कोणत्याही विषयावर अगदी काही क्षणांत रामदास आठवले चार ओळी तयार करु शकतात, अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणांमध्ये या चारोळ्यांची सगळ्यांनाच उत्सुकता असते. त्यांच्या अशाच मिश्किल स्वभावामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. रामदास आठवलेंनी त्यांच्या तरुणपणाच्या काळात किंवा दलित पँथरच्या चळवळीत केलेलं आक्रमक काम सर्वश्रुत आहेच. पण जनसत्ताला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी स्वत: त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी काही रंजक बाबी उघड केल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा