लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तत्कालीन उद्योग मंत्र्यांनी सांगलीतील विमानतळाची जागा गुजरातच्या व्यापार्‍याला विकल्याचा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी सांगलीत केला.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “…अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरणार”, आदित्य ठाकरेंचा इशारा; मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावरही टीका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Raj Thackeray should come to Sangamner to see why Balasaheb Thorat was defeated says MLA Amol Khatal
माजी मंत्री थोरात यांचा पराभव का झाला ते पाहण्यासाठी राज ठाकरेंनी संगमनेरात यावे – आमदार अमोल खताळ
Balasaheb Thackeray grandson Aaishvary to debut in Bollywood
बाळासाहेब ठाकरेंचा नातू बॉलीवूडमध्ये करणार पदार्पण, अनुराग कश्यपबरोबर मिळाला पहिलाच प्रोजेक्ट
Life in an IIT | Accessible buildings, transformative experience: Here’s journey of Pune boy to IIT Bombay
‘हारा वही, जो लड़ा नही’ पुण्याच्या दिव्यांग तरुणाचा आयआयटी बॉम्बेपर्यंतचा प्रवास ऐकून थक्क व्हाल
intra party discord seen during protest against ec organized by pune congress
काँग्रेसच्या आंदोलनात कार्यकर्ते वेठीला? शहरातील पक्षांतर्गत विसंवाद चव्हाट्यावर
abscond criminal detained under mpda act
‘एमपीडीए’ कारवाईनंतर फरारी झालेल्या गुंडाला अटक; कारवाई टाळण्यासाठी डोंगरात वास्तव्य
Success story of Dr kamini singh left government job for moringa business now earning near 2 crore
सरकारी नोकरी सोडली अन् धरली ‘ही’ वाट, आता करतात कोटींची कमाई; नेमकं काय करते ‘ही’ व्यक्ती

सांगलीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये बोलत होते, नुकत्याच ठाकरे शिवसेना पक्षाच्या जनसंवाद मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीत येऊन विमानतळ का होऊ शकले नाही,असा प्रश्न उपस्थित केला होता. यावरून उद्योग मंत्री सामंतांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना विमानतळ का करता आले नाही, असा प्रश्न केला.

आणखी वाचा- “त्यांची भांडणं जर मिटली नाही, तर आम्ही २६ तारखेला..”, प्रकाश आंबेडकरांनी दिला अल्टिमेटम!

सांगलीतील विमानतळाची ६६ एकर जागा तत्कालिन उद्योगमंत्र्यांनी गुजरातच्या उद्योजकाला विकली होती. पण आपण उद्योग मंत्री झाल्यावर तो व्यवहार रद्द केल्याचे सामंत यांनी सांगितले. तसेच सांगलीत आलेल्या उद्धव ठाकरे यांनी वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाला जाणे पसंत केले. मात्र सांगलीतल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला भेट देऊ शकले नाहीत, त्यामुळे ते किती काँग्रेसमय झाले आहेत, यावरून स्पष्ट होतं,अशी टीका देखील त्यांनी केली.

Story img Loader