पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल स्पष्ट झाला आहे. पैकी केवळ तेलंगणात काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यात आली. इतर तीन राज्यात भाजपा आणि मिझोराममध्ये झोरम पिपल्स मुव्हमेंट या स्थानिक पक्षाने सत्ता स्थापन केली. या पाच राज्यांपैकी तेलंगणात काँग्रेसचा शपथविधीचा कार्यक्रमही झाला असून येथे रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, या शपथविधी कार्यक्रमात शपथ घेण्यास निवडून आलेल्या भाजपाच्या आठही आमदारांनी बहिष्कार घातला. तेलंगणा विधानसभेचे प्रोटेम अध्यक्ष अकबरुद्दीन ओवेसी यांच्या हातून शपथ घेणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं. यावरून ठाकरे गटाने हल्लाबोल केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा