अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशिदीची इमारत हटवून तिथे भव्य राम मंदिराचं बांधकाम मोठ्या वेगाने चालू आहे. दरम्यान, २२ जानेवारी रोजी या मंदिरात श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यापाठोपाठ आता न्यायालयाच्या निर्देशांनुसार ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजा करता येणार आहे. तसेच मथुरेतील मशिदीविरोधातला हिंदू संघटनांचा कायदेशीर लढा तीव्र झाला आहे. यावरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक मागणी केली आहे. अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली आहे, आता रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसदरेच्या कामाला हिरवा कंदील दिला जावा, अशी विनंती संभाजीराजेंनी केली आहे. यासाठी संभाजीराजेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा