आम्ही बिनधास्त आहोत, आम्हाला कसलीही धाकधूक नाही. आम्ही कायदेशीर बाजू तपासूनच आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आहेत. आम्ही सगळं काही तपासूनच बंड केलं आहे. धाकधूक समोरच्याला आहे असं संदीपान भुमरे यांनी म्हटलं आहे.

कुणी कितीही तारखा देऊ द्या…

संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक तारखा दिल्या. हे दोघेही सकाळी उठले की त्यांना एकनाथ शिंदे आणि सरकार दिसतं. कितीतरी वेळा सरकार पडेल अशा तारखा दिल्या. त्यांना झोपेतही सरकार पडल्याची स्वप्नं पडत असतील आणि ते सकाळी तुमच्यासमोर बोलत असतात. असा टोलाही संदीपान भुमरे यांनी लगावला.

Balasaheb-Thorat
Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात यांची सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरुन सरकारवर टीका, “सरकारची मानसिकता…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
buldhana protest against home minister amit shah
अमित शहांचा पुतळा जाळला…राष्ट्रमाता जिजाऊंच्या माहेरी जमलेल्या आंदोलकांनी…
Actor Subodh Bhave expressed his anger that Marathi movie are not getting screens
“आपल्याच राज्यात आपल्याला भीक मागवी लागतेय”, सुबोध भावे असं का म्हणाला? जाणून घ्या…
Aditya Thackeray criticizes Amit Shah,
केंद्रीय गृहमंत्र्यांवर आदित्य ठाकरेंचा निशाणा; म्हणाले,”भारत जोडो यात्रेत नक्षलवादी होते तर…”
MVA Andolan
MVA Agitation : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हाती घेत मविआचं आंदोलन; जयंत पाटील म्हणाले,”षडयंत्र…”
Dhananjay Munde On Chhagan Bhujbal
Dhananjay Munde : छगन भुजबळांच्या नाराजीवर धनंजय मुंडेंचं मोठं विधान; म्हणाले, “अजित पवार स्वत:…”
Union Home Minister Amit Shah is determined to make the country free from Naxalism within a year and a half print politics news
देश सव्वा वर्षात नक्षलवादमुक्त; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा निर्धार

मराठ्यांना आरक्षण द्यायचं हीच आमची भूमिका

मराठ्यांना आरक्षण देण्याचीच आमच्या सरकारची भूमिका आहे. आठ दिवसांनी बैठका होत आहेत. शिंदे समिती आणि मागासवर्गीय आयोग चांगलं काम करतो आहे. राज्यात आत्तापर्यंत ५४ हजार पुरावे सापडले आहेत. इतरही काम सुरु आहे. ओबीसींवर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं हीच आमची भूमिका आहे असंही संदीपान भुमरेंनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर यासाठी एकनाथ शिंदे यांनी जसं म्हटलं आहे की तसं अधिवेशन फेब्रुवारी महिन्यात बोलवलं जाईल असंही भुमरे यांनी स्पष्ट केलं.

कुणी राम मंदिरासाठी किती निधी दिला यापेक्षा मंदिर होतंय हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आम्ही अनेकदा अयोध्येचा दौरा गेला. तिथे जालना आणि संभाजी नगरची मुलं काम करत आहेत. आम्ही त्यांना भेटलो तेव्हा जात काय हा प्रश्न विचारला नाही असंही संदीपान भुमरेंनी म्हटलं आहे.

Story img Loader