सांगली : अल्पसंख्याक समाजाला विश्वास देण्याचे काम भाजपच्या मदतीने जनसुराज्य शक्ती करत आहे. लोकसभेची निवडणूक ही गल्लीतील नसून देशाचे भविष्य सुरक्षित कुणाच्या हाती राहील याची दिशा देणारी आहे. यामुळे अल्पसंख्याक समाजाने कणखर नेतृत्व असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती पुन्हा एकदा देश सोपविण्यासाठी भाजपला साथ द्यावी असे आवाहन जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा