राज्यात शिंद गट-भाजपा यांचे संयुक्त सरकार स्थापन होण्याअगोदर शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. शिवसेनेचे ४० आमदार थेट गुवाहाटी येथे गेले. दरम्यान, येथे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील त्यांच्या डायलॉगबाजीमुळे चांगलेच प्रसिद्ध झाले. त्यांच्या ‘काय झाडी….काय डोंगार….काय हाटेल’ या डायलॉगमुळे संपूर्ण महाराष्ट्राला वेड लागले. त्यांच्या या डायॉलगवर चक्क गाणीदेखील निघाली. मात्र आता त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांनी ‘काय ते रेल्वे…..काय ते डीआरएम…’ अशी डायलॉगबाजी करत शहाजी पाटलांना घरचा आहेर दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा