जवळपास वर्षभरापूर्वी तत्कालीन शिवसेनेत मोठा राजकीय स्फोट झाला आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आणि नंतर मागून शिवसेनेतील तब्बल ४० आमदार आणि १२ खासदार बाहेर पडले. शिंदेंच्या नेतृत्वाखाली या गटाने भाजपाशी हातमिळवणी केली आणि राज्यातलं ठाकरे सरकार गडगडलं. यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आलं. यासंदर्भात गेल्या वर्षभरात अनेक चर्चा, दावे-प्रतिदावे, राजकीय वाद, न्यायालयीन लढा, निकाल असं सारंकाही झालं. आता शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा