Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीत एनडीएचा पराभव इंडिया आघाडीने केला. भाजपा हा आमचा सर्वांचा राजकीय शत्रू आहे. आम्ही एक होतो त्यामुळे लोकसभेला आम्ही चांगल्या जागा मिळवल्या. दिल्लीत दुर्दैवाने हे चित्र दिसत नाही. दिल्लीची सत्ता ले. गव्हर्नर आणि अमित शाह यांच्या तसंच मोदींच्या हाती आहे. भाजपाचा पराभव करण्यासाठी आपसातले मतभेद विसरुन एकत्र येणं गरजेचं होतं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा