इंडिया आघाडीत जागावाटपासंदर्भात कुठलाही संदर्भ नाही. ओरबडण्याचं आमचं धोरण नाही. मंगळवारच्या बैठकीत पृथ्वीराज चव्हाणही होते. त्यांची भूमिकाही हीच आहे. आम्हाला जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत. वंचित बहुजन आघाडीनेही मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातल्या जागा जिंकून आपल्याला संविधानावरचा हल्ला परतवून लावायचा आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा