शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची नुकतीच जामिनावर सुटका झालेली आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ते मागील साधारण तीन महिन्यांपासून तुरुंगात होते. दरम्यान, बाहेर आल्यानंतर त्यांनी तुरुंगात घालवलेल्या दिवसांवर भाष्य केले आहे. कोणावरही तुरुंगात जाण्याची वेळ येऊ नये. तुरुंगातील दिवस फार कठीण असतात, असे संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच मी तुरुंगात गेलो म्हणजे लढाई संपलेली नाही, असेदेखील संजय राऊतांनी ठणकावून सांगितले. ते ‘एबीपी माझा’ने आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा