मागील वषी शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर राज्यात सत्तापालट झाले. शिवसेनेतील बंडामुळे महाविकास आघाडी सरकारला पायऊतार व्हावे लागले. या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे उभे दोन गट पडले आहेत. दरम्यान, याच बंडखोरीवर संजय राऊत यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. आम्हाला या बंडखोरीबद्दल कल्पना होती. मात्र ज्यांना आमच्यासोबत राहायचेच नव्हते त्यांना थांबवून उपयोग नव्हता, असे संजय राऊत म्हणाले आहेत. ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा