कोल्हापुरात आज सकाळपासूनच काही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केल्यामुळे वातावरण तापल्याचं पाहायला मिळत होतं. काही व्यक्तींनी डीपी-स्टेटसवर औरंगजेबाचा फोटो ठेवल्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केल्याचा दावा करण्यात आला. मात्र, यावेळी परवानगी नसतानाही आंदोलकांनी मोर्चा काढला. त्यामुळे पोलिसांकडून त्यावर कारवाई करण्यात आली. सौम्य लाठीचार्जही झाला. कोल्हापुरातील या सगळ्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळातील वातावरण तापलं आहे. एकीकडे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी शांततेचं आवाहन केलं असताना दुसरीकडे विरोधकांनी यासंदर्भात वेगळीच शक्यता बोलून दाखवली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा