Lata Mangeshkar Passes Away : “भारतरत्न लता मंगेशकर उर्फ लतादीदींच्या जाण्यामुळे प्रत्येक भारतीयांच्या मनात जी पोकळी आणि वेदना उत्पन्न झाली आहे. तिचं शब्दांमध्ये वर्णन करणं कठीण आहे. आठ दशकांहून जास्त भारतीयांच्या मनावर स्वर वर्षा करत, त्यांना भिजवती, तृप्त करत, शांत करत चाललेला हा स्वर आता तो आनंदघन बरसणार नाही.” अशा शब्दांमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी लता मंगेशकर यांच्या निधनावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा