कर्जत : कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने कुकडीचे पाणी हे अतिशय अत्यावश्यक असून , उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र अद्यापही तालुक्यातील राशीन परिसरातील चिलवडी मेन चारीलाच फक्त आवर्तन सोडण्यात आले आहे. या परिसरातील मोठ्या प्रमाणामध्ये अनेक गावे कुकडीच्या पाण्यापासून वंचित राहिले आहेत. तरी या सर्व गावांना तात्काळ पाणी देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते युवराज हाके यांनी केली आहे. पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करू असे निवेदन त्यांनी पाटबंधारे विभाग कुकडी कार्यालय कोळवडी, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांना दिले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा