सातारा : साताऱ्यात पश्चिम भागात मागील तीन महिन्यांपासून मुसळधार पाऊस राहिला. यामुळे कोयना, धोम, उरमोडी, बलकवडी, तारळी धरण ९६ टक्क्यांवर भरले आहे. यामुळे प्रमुख मोठ्या प्रकल्पात १४५ टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. धरणे भरल्याने वर्षभराची चिंता मिटली आहे. साताऱ्यात जून महिन्यात वेळेवर पाऊस सुरू झाला तर पुढे फारशी चिंता राहत नाही. कारण, पेरण्यांना वेळेवर सुरुवात होते. तसेच धरण, पाझर तलावातही पाणीसाठा वाढतो. मागील वर्षी मात्र, पावसाने चिंता वाढवली होती. मागील वर्षी वार्षिक सरासरीच्या ७० टक्क्यांपर्यंतच पाऊस झाला. यामुळे कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी यांसारखे मोठे पाणीप्रकल्प पूर्ण भरले नव्हते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा