कर्जत शहरामध्ये सर्वसामाजिक संघटना यांच्या माध्यमातून सलग १०० दिवस झाले शहरांमध्ये वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनासाठी रोज सकाळी एक तास श्रमदान करून अखंड कार्य सुरू आहे. शहरामध्ये एक लाखापेक्षा जास्त वृक्ष या संघटनेच्या पुढाकारातून लावण्यात आले असून त्याचे संवर्धनाची काम देखील चांगल्या पद्धतीने सुरू आहे.पानी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ सर यांनी आज कर्जत येथे भेट देऊन सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्याची पाहणी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा