सावंतवाडी : पर्यावरणीय समतोल ढासळत चालला असून आंबा, काजू बागायतदारांना फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान आज तापमानात वाढ झाली,ते किमान तापमान ३८ सेल्सिअस पर्यंत पोहचले. काल रविवारी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली. यात केळी, काजू आणि आंबा पिकाला फटका बसला. सकाळच्या किमान तापमानातही काहीशी वाढ झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा