जवळपास दीड वर्षांनंतर आजपासून पुन्हा एकदा राज्यभरातील सर्व शाळा सुरु झाल्या आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने या दिवशी शिक्षणोत्सव साजरा करण्याच्याही सूचना दिल्या होत्या. दरम्यान, निश्चितच राज्यभरात शाळा सुरु झाल्याचा उत्साह असला तरीही आपल्यावरचं करोना महामारीचं संकट अद्यापही पूर्णपणे दूर झालेलं नाही. त्यामुळे, करोना प्रतिबंधक नियमांचं पालन आणि खबरदारी घेणं प्रथम कर्तव्य असणार आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक अशा सर्वांचीच ही जबाबदारी असेल. याच पार्श्वभूमीवर, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शाळांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. “स्वयंशिस्त हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असून शाळांनी स्वयंशिस्त पाळून आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी”, असं राजेश टोपे यांनी म्हटलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा