शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेतील बंडखोरी, महाविकासआघाडीचं सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना यावरून मविआच्या नेत्यांवर जोरदार टोलेबाजी केली. “एकनाथ शिंदेंनी कुणाच्या स्वप्नातही नव्हती अशी राजकीय क्रांती केली आहे,” असं मत शहाजीबापू पाटलांनी व्यक्त केलं. तसेच त्यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, दिलीप वळसे पाटील सगळे मुंबईत असूनही आमदार निघून गेले, असं म्हणत खोचक टोला लगावला. ते गुरुवारी (८ सप्टेंबर) सांगली जिल्ह्यातील मिरज येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा