सध्या नागपूरमध्ये महाराष्ट्र विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधकांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसह दुष्काळ, पीकविमा आणि महागाई अशा मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरलं आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईतील विकास कामांवर भाषण केलं. दरम्यान, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने सेटलमेंट्स होतात, असा खळबळजनक आरोप केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा