Shambhuraj Desai On Uddhav Thackeray : विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबर रोजी नागपूरमध्ये पार पडला. यामध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे पक्षाच्या काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ देखील घेतली. मात्र, या मंत्रिमंडळातून काही दिग्गज नेत्यांना डावल्यात आलं. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे काही नेते आहेत, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्याही काही नेत्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर काही नेत्यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे, तर काही नेते नाराज असल्याचं खासगीत सांगत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा