महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं आहे. तसेच या आरक्षणाचा कायदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात पारीत करण्यात आला आहे. दुसरीकडे बिहार सरकारने त्यांच्या राज्यात दिलेलं वाढीव आरक्षण बिहार उच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेलं १० टक्के वाढीव आरक्षण न्यायालयात टीकणार नाही, असा दावा तज्ज्ञांकडून केला जातो आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा