शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर दीड महिन्याने मंत्रीमंडळ विस्तार झाला आणि त्यानंतर काही दिवसांनी खातेवाटप झालं. मात्र, खातेवाटपानंतर शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटातील दादा भुसे, संदीपान भुसे यांच्यासह काही मंत्री नाराज असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. यावरून विरोधकांनीही सरकारवर जोरदार टीका केलीय. आता पत्रकारांनी विचारलं असता शिंदे गटातील मंत्री शंभुराजे देसाई यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते मंगळवारी (१६ ऑगस्ट) मुंबईत बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा