राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकपणे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आ. संजय राऊत सरकारविरोधात वर्तमानपत्रात लिहीत होते म्हणून त्यांना अटक केलं,” असा आरोप पवारांनी केला. तसेच संजय राऊत यांना करोना काळात औषधांसाठी किती खर्च केला असे प्रश्न विचारले जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं. ते मंगळवारी (२३ ऑगस्ट) दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा