एकनाथ सिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात राजकीय वादळ निर्माण झालं असून त्यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीची सत्ताच दोलायमान अवस्थेत आली आहे. भाजपासोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन करण्याची एकनाथ शिंदेंची अट उद्धव ठाकरेंनी फेटाळून लावल्यानंतर आता एकनाथ शिंदेंचा गट कोणती भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन करण्याच्या तयारीत हा ‘शिवसेना बाळासाहेब’ गट असल्याचं बोललं जात असताना राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीवर त्याचे कोणते परिणाम होतील? अशीही चर्चा सुरू झाली आहे. या सर्व मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा