Sharad Pawar : बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर १३ ऑगस्टला लैंगिक अत्याचार झाला. त्यानंतर २० ऑगस्टला या घटनेचे पडसाद बदलापूरमध्ये उमटले. बदलापूरमध्ये झालेला हा जनक्षोभ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. मात्र हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होतं त्यात बदलापूरचे लोक कमी होते आणि बाहेरुन लोक आणले होते असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर केला होता. या आरोपाला शरद पवारांनी ( Sharad Pawar ) उत्तर दिलं आहे. तसंच महाराष्ट्र बंद का करण्यात येतो आहे ती भूमिकाही स्पष्ट केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा