सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण, अशी मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारकडे केली आहे. यासाठी २४ डिसेंबरपर्यंत सरकारला मुदत देण्यात आली आहे. तर, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. याप्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच माजी मंत्री, आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या विधानामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा