एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ दिसून येत आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आणि इतर अपक्ष देखील गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. महाराष्ट्र सरकारमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सोडून शिवसेनेचे सगळे मंत्री एकनाथ शिंदेंसोबत आसाममध्ये आहेत. त्यामुळे राज्य सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्ताधारी पक्षांकडून मात्र सरकार टिकणार असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली भेटीसाठी आज दुपारी रवाना झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विमानतळावर उतरताच माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सूचक विधान केलं आहे. शरद पवारांनीच अशा प्रकारचं विधान केल्यामुळे त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा