Sharad Pawar Slams Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (१७ जुलै) आषाढी एकादशीनिमित्त एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून सर्व वारकऱ्यांना आणि विठ्ठलभक्तांना शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्रात गेल्या दशकभरात जे जातीपातीचं विष पसरलंय ते समूळ नष्ट होऊ दे अशी प्रार्थना केली. जातीपातीच्या राजकारणामुळे राज्य अस्थिर झाल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांची ही टिप्पणी शरद पवारांकडे रोख करणारी असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. त्यांच्या पोस्टवर तशा कमेंट्सही आल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा