राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं. मात्र सुरुवातीपासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलेलं पाहायला मिळालं आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीवर अजूनही शिवसेनेकडून ५० खोके, एकदम ओके अशा प्रकारची टीका केली जात आहे. या पार्श्वभूीवर नुकताच वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे त्यावरून राजकारण तापलं आहे. यासंदर्भात बोलताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांचेही कान टोचले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा