मराठवाडा-विदर्भात दुष्काळाचे सावट मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे तेथील मुलांना शिक्षणाबरोबरच अन्य सुविधा मिळताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मराठवाडय़ातील जनतेला पाणी मिळावे. यासाठी येत्या ४ मार्चला औरंगाबादला भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचे नियोजन करण्यात आले आहे. दुष्काळग्रस्तांना पाणी मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने मोर्चामध्ये सहभागी व्हा, असे आवाहन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी शनिवारी केले. शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाची विस्तारित सभा पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा