राज्यात नुकतीच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकी पार पडल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले, तर भाजपाने कोकणातील जागा जिंकली. निवडणूक निकालानंतर राजकीय टोलेबाजी सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग येथील आंगणेवाडीतील सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली होती. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांत कोकणासाठी काहीच केले नाही. विकास प्रकल्प येऊ दिले नाही,म्हणून येथील तरुणांचे नुकसान झाले. आई भराडीमातेने आम्हाला कौल दिला आहे, तिच्या दर्शनासाठी आलोय. असं फडणवीस म्हणाले होते. यास आता शिवसेना(ठाकरे गट) प्रत्युत्तर दिले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा