Sanjay Raut : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र, महायुतीला मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हा विजय ईव्हीएमचा असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत आहे. यावरून अनेकदा आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळाले. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाह, एकनाथ शिंदे यांना मोठा इशारा दिला आहे. ‘लक्षात घ्या, राजकारणात सर्वांचे दिवस बदलत असतात. कोणीही अमृत पिऊन आलेलं नाही’, असं म्हणत संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सूचक भाष्य केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा