Bhaiyyaji Joshi on Marathi Language: मुंबईत राहणाऱ्याला मराठी भाषा आलीच पाहिजे असे काही नाही, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भय्याजी जोशी यांनी मांडली होती. याचे तीव्र पडसाद विधानपरिषदेत उमटले. शिवसेना (ठाकरे) पक्षाने या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडला. आमदार अनिल परब म्हणाले, मुंबईचे तुकडे पाडण्याचा डाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आखला जात आहे. मुंबई तोडून ती गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा कट रचला जात आहे. सरकारने भय्याजी जोशी यांचा निषेध केला पाहीजे, अशी मागणी अनिल परब यांनी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा