छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला पुतळा ( Shivaji Maharaj Statue ) कोसळला. २६ ऑगस्टला ही घटना घडली. ज्यानंतर सरकारवर आरोप केले जात आहेत. पुतळा आठ महिन्यांमध्ये कोसळतोच कसा असा प्रश्न महाविकास आघाडीकडून विचारला जातो आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी यावरुन कुणीही राजकारण करु नये असं आवाहन केलं आहे. दरम्यान हा पुतळा ( Shivaji Maharaj Statue ) कोसळला तेव्हा नेमकं काय घडलं? हे मच्छिमार सुनील खंदारे यांनी सांगितलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा